नागपूर:-New@Nitin Gadkari..
“मी लोकांना सांगतो,तुम्हाला पटलं तर मतं द्या.नाहीतर देऊ नका.मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही.कोणीतरी नवीन येईल,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहे.Vote if you agree,if not.गडकरी यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे.वनराई फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण "रघुनाथ माशेलकर" यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते "मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार" प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.Central Minister Nitin Gadkari on his Political Career.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते असून ते सडेसोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आपल्या राजकीय वाटचाली संबंधी अतिशय सडेतोड भावना व्यक्त केल्या आहे.गडकरी म्हणाले की,राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही.राजकारण म्हणजे समाजकारण,राष्ट्रकारण,विकासकारण आणि धर्मकारण आहे.तर,राजनीती म्हणजे लोकनीती,धर्मनीती आहे.सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहे.त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरीबांची सेवा राजकारणातून होणे अपेक्षित आहे,असेही गडकरी म्हणाले.
Central Minister Nitin Gadkari on his Political Career...
Vote if you agree,if not...
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.
“मी लोकांना सांगतो,तुम्हाला पटलं तर मतं द्या.नाहीतर देऊ नका.मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही.कोणीतरी नवीन येईल,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहे.Vote if you agree,if not.गडकरी यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे.वनराई फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण "रघुनाथ माशेलकर" यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते "मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार" प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.Central Minister Nitin Gadkari on his Political Career.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते असून ते सडेसोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आपल्या राजकीय वाटचाली संबंधी अतिशय सडेतोड भावना व्यक्त केल्या आहे.गडकरी म्हणाले की,राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही.राजकारण म्हणजे समाजकारण,राष्ट्रकारण,विकासकारण आणि धर्मकारण आहे.तर,राजनीती म्हणजे लोकनीती,धर्मनीती आहे.सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहे.त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरीबांची सेवा राजकारणातून होणे अपेक्षित आहे,असेही गडकरी म्हणाले.
Central Minister Nitin Gadkari on his Political Career...
Vote if you agree,if not...
--------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.
0 टिप्पण्या