News@korpanalive....
शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी पुढे आली आहे.महाराष्ट्र सरकारने Maharashtra Government डीएडचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचे असेल तर आगामी काळात यासाठी 4 वर्षांच्या पदवीचे शिक्षण घेणे अनिवार्य असणार आहे.केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इयत्ता 12 वी नंतर 4 वर्षांची बीएड पदवी घेणे अनिवार्य राहणार आहे.4 years BEd degree will be compulsory after 12th.विशेष म्हणजे बीएडच्या शिक्षणातही स्पेशलायजेशन specialization असणार आहे.केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीला सुरूवात केली.त्यानंतरही राज्यात आता नव्या शैक्षणिक धोरणांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.
नव्या शैक्षणिक धोरणांनुसार आता बीएड बंद होणारा आहे.तसेच पीजी PG केलेल्या विद्यार्थ्यांना 1 वर्षात डीएड करता येणार आहे. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना 2 वर्षांसाठी बीएडचे शिक्षण असेल.तर 12 वी नंतर ही डीग्री degree मिळवण्यासाठी 4 वर्षाचे शिक्षण घ्यावे लागेल. विशेष म्हणजे कोणत्या विषयाचं शिक्षक व्हायचं यावरून विषय निवड असेल.
"एक काळ डीएडने चांगलाच गाजवला."
एक काळ होता जो डीएडने चांगलाच गाजवला. डीएड करून शिक्षक व्हायचं,काही वर्षापूर्वी असा एक ट्रेंड trend होता.पण सगळेच करिअरसाठी सरसकट डीएडची निवडू करू लागले.त्यामुळे पुढे डीएड करणाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम पडला. नोकऱ्या मिळत नसल्याने कित्येक विद्यार्थी नैराश्यात गेले.कित्येक त्यातून टोकाचे निर्णय घेतले.तर काहींनी बीएड करून नोकरीसाठी प्रयत्नशील होते.काहींना नोकरी मिळाली तर काहींना मिळाली नाही.त्यामुळे बऱ्याच जणांनी इतर क्षेत्राचा अभ्यास करून नोकरी मिळवली. काहीजण पुन्हा शेतीकडे वळले आणि वडिलांना शेतात मदत करू लागले तर काहीजण व्यवसायात गुंतले.दरम्यान डीएड,बीएडच्या शिक्षणात अनेक बदल झाले.90 च्या काळात 10 वी नंतर डीएड करता यायचं.पण शिक्षण बदलत गेला,साक्षर वर्ग वाढत गेला.त्यानंतर 1996 साली आलेल्या शिवसेना,भाजप युती सरकारने 10 वी नंतर डीएडचे शिक्षण बंद केले.12 वी नंतरचे शिक्षण सुरू केले.त्यानंतर आता सरकारने डीएडचं शिक्षणच बंद केले आहे.शिक्षक व्हायचा असेल तर त्यासाठी यापुढे पदवीच लागेल,अशी अट सरकारने ठेवली आहे.शिक्षक बनण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शर्यती the race पाहता किती विद्यार्थी बीएडकडे वळतात हा चिंतनाचा विषय असला तरीपण आजघडीला ज्यांनी डीएड केलाय त्यांचा काय ? ज्या विद्यार्थ्यांनी डीएड करून नोकरी मिळवण्याचा विचार केला,त्यांना आता बीएड करणे अनिवार्य राहील का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
Big news for students who dream of becoming a teacher...
4 years BEd degree will be compulsory after 12th....
---------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.
शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी पुढे आली आहे.महाराष्ट्र सरकारने Maharashtra Government डीएडचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचे असेल तर आगामी काळात यासाठी 4 वर्षांच्या पदवीचे शिक्षण घेणे अनिवार्य असणार आहे.केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इयत्ता 12 वी नंतर 4 वर्षांची बीएड पदवी घेणे अनिवार्य राहणार आहे.4 years BEd degree will be compulsory after 12th.विशेष म्हणजे बीएडच्या शिक्षणातही स्पेशलायजेशन specialization असणार आहे.केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीला सुरूवात केली.त्यानंतरही राज्यात आता नव्या शैक्षणिक धोरणांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.
नव्या शैक्षणिक धोरणांनुसार आता बीएड बंद होणारा आहे.तसेच पीजी PG केलेल्या विद्यार्थ्यांना 1 वर्षात डीएड करता येणार आहे. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना 2 वर्षांसाठी बीएडचे शिक्षण असेल.तर 12 वी नंतर ही डीग्री degree मिळवण्यासाठी 4 वर्षाचे शिक्षण घ्यावे लागेल. विशेष म्हणजे कोणत्या विषयाचं शिक्षक व्हायचं यावरून विषय निवड असेल.
"एक काळ डीएडने चांगलाच गाजवला."
एक काळ होता जो डीएडने चांगलाच गाजवला. डीएड करून शिक्षक व्हायचं,काही वर्षापूर्वी असा एक ट्रेंड trend होता.पण सगळेच करिअरसाठी सरसकट डीएडची निवडू करू लागले.त्यामुळे पुढे डीएड करणाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम पडला. नोकऱ्या मिळत नसल्याने कित्येक विद्यार्थी नैराश्यात गेले.कित्येक त्यातून टोकाचे निर्णय घेतले.तर काहींनी बीएड करून नोकरीसाठी प्रयत्नशील होते.काहींना नोकरी मिळाली तर काहींना मिळाली नाही.त्यामुळे बऱ्याच जणांनी इतर क्षेत्राचा अभ्यास करून नोकरी मिळवली. काहीजण पुन्हा शेतीकडे वळले आणि वडिलांना शेतात मदत करू लागले तर काहीजण व्यवसायात गुंतले.दरम्यान डीएड,बीएडच्या शिक्षणात अनेक बदल झाले.90 च्या काळात 10 वी नंतर डीएड करता यायचं.पण शिक्षण बदलत गेला,साक्षर वर्ग वाढत गेला.त्यानंतर 1996 साली आलेल्या शिवसेना,भाजप युती सरकारने 10 वी नंतर डीएडचे शिक्षण बंद केले.12 वी नंतरचे शिक्षण सुरू केले.त्यानंतर आता सरकारने डीएडचं शिक्षणच बंद केले आहे.शिक्षक व्हायचा असेल तर त्यासाठी यापुढे पदवीच लागेल,अशी अट सरकारने ठेवली आहे.शिक्षक बनण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शर्यती the race पाहता किती विद्यार्थी बीएडकडे वळतात हा चिंतनाचा विषय असला तरीपण आजघडीला ज्यांनी डीएड केलाय त्यांचा काय ? ज्या विद्यार्थ्यांनी डीएड करून नोकरी मिळवण्याचा विचार केला,त्यांना आता बीएड करणे अनिवार्य राहील का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
Big news for students who dream of becoming a teacher...
4 years BEd degree will be compulsory after 12th....
---------//-------

मुख्यसंपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.
0 टिप्पण्या