Subscribe Us

header ads

...हे शांत बसणार नाही,कदाचित ते दिवाळीपर्यंत...?

News@Politics...
       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली.नंतर त्यांनी राजीनामा परत घेतला.यासर्व घडामोडीनंतर आता पुर्वी प्रमाणेच सुरू आहे.मात्र "अजित पवार हे शांत बसतील,असे वाटत नाही,कदाचित दिवाळीपर्यंत ते पुन्हा आमदारांची जमवाजमव करतील आणि मोठा दगाफटका करतील…”, असे सामाजिक कार्यकर्त्या "अंजली दमानिया" यांनी म्हटले आहे.Social Activist Anjali Damania. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यावर अजित पवार चर्चेचा केंद्रबिंदू ठरले होते.त्यावर भाष्य करताना दमानिया यांनी अजित पवार यांची अवस्था  "घर का ना घाट का" अशी झाल्याचे मत व्यक्त केले.राजकारणाचा उकिरडा करून ठेवला आहे,असेही त्या म्हणाल्या.Anjali Damania and Ajit Pawar.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याबाबत एक स्फोटक विधान केले होते. अजित पवार लवकरच भाजप BJP सोबत जाणार असल्याच्या त्यांच्या विधानामुळे मोठी खळबळ माजली होती.
मात्र अजित पवार यांनी नंतर या वावड्या असल्याचा दावा केला होता.
Anjali Damania and Ajit Pawar...
                    ---------//--------
                    
               मुख्य संपादक
             सै.मुम्ताज़ अली.
   मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या